Agriculture Loss: वर्षभर कसं भागायचं? खरीप पीक पाण्यात; चांगल्या उत्पन्नाच्या आशेवरही फेरले पाणी

Farmers Crisis: काबाडकष्ट करून जगवलेले पंधरा एकरांतील पीक रात्रभर झालेल्या धो-धो पावसाने अक्षरशः नासले. पाऊस पडून आठवडा उलटला तरी शेतात अजूनही पाण्याचे तळे साचले आहे. याच पाण्याखाली पीक गेल्याने खरीप हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आशेवरही पाणी फिरल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
Agriculture Loss
Agriculture Losssakal
Updated on

वाशी : काबाडकष्ट करून जगवलेले पंधरा एकरांतील पीक रात्रभर झालेल्या धो-धो पावसाने अक्षरशः नासले. पाऊस पडून आठवडा उलटला तरी शेतात अजूनही पाण्याचे तळे साचले आहे. याच पाण्याखाली पीक गेल्याने खरीप हंगामातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आशेवरही पाणी फिरल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com