Dharashiv Rain: ताज्या जखमांवर पुन्हा पावसाचे पाणी; कळंब तालुक्यात पुन्हा नुकसान, नदीकाठच्या सोयाबीनच्या गंजीही गेल्या वाहून

Agricultural Loss: कळंब तालुक्यात शनिवारी मुसळधार पावसाने सोयाबीनची गंजी वाहून गेल्या; नदीकाठच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पाडोळी येथील निपाणी-पाडोळी ओढ्यात वाहून गेलेल्यामुळे विजयकुमार सत्यनारायण जोशी यांचा मृत्यू झाला.
Dharashiv Rain

Dharashiv Rain

sakal

Updated on

कळंब : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी पिकांसकट वाहून गेल्या. त्यातच २९ सप्टेंबरनंतर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची गंजी करून ठेवलेल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com