Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

ऊसतोडणी सुरू असताना डाव्या कालव्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या अश्विनी राठोड (वय-१५) या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.
Ashwini Rathod

Ashwini Rathod

sakal

Updated on

कुंभार पिंपळगाव, (जि. जालना) - धानवड तांडा (ता. जि. जळगाव) येथुन ऊसतोडीसाठी तिर्थपुरी (ता. घनसावंगी) शिवारात आलेल्या ऊसतोडणी सुरू असताना डाव्या कालव्यावर पाणी आणण्यासाठी गेलेल्या अश्विनी योगेश राठोड (वय-१५) या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com