Aadul News : कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेवून संपविले जीवन

शेतीत झालेला खर्च सुद्धा शेतीच्या उत्पन्नातुन निघाला नसल्याने बँकेचे व मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा मोठा डोंगर वाढतच गेला.
babasaheb jangale

babasaheb jangale

sakal

Updated on

आडूळ - अतिवृष्टीने पिकांचे झालेले मोठे नुकसान, नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळुन आडूळ (ता. पैठण ) येथील ४७ वर्षीय एका अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वत:च्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन जीवन संपविल्याची घटना सोमवारी (ता. २७) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मयत शेतकऱ्याचे बाबासाहेब भानुदास जंगले असे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com