babasaheb jangale
sakal
आडूळ - अतिवृष्टीने पिकांचे झालेले मोठे नुकसान, नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळुन आडूळ (ता. पैठण ) येथील ४७ वर्षीय एका अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वत:च्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन जीवन संपविल्याची घटना सोमवारी (ता. २७) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मयत शेतकऱ्याचे बाबासाहेब भानुदास जंगले असे नाव आहे.