Parbhani News:अतिवृष्टीमुळे तुरीसह कापसाचे पीक करपले; शेतकऱ्यांना जगायचे कसे याचे प्रश्नचिन्ह!

Farmers Struggle: परभणीत शेतकऱ्यांचे हाल: पावसाने पिके वाहून गेली, तुरीच्या पांढऱ्या मुळ्या सततच्या पाऊसाने सडून अन्नपुरवठा बंद झाला. परिणामी कापूस व तुरीचे पीक हातचे गेले
 heavy rainfall

heavy rainfall

sakal 

Updated on

गौर,: रोजच्या आहारातील तुरीचे वरण यंदा गायब होणार आहे.तुरीच्या पांढऱ्या मुळ्या सततच्या पाऊसाने सडून अन्नपुरवठा बंद झाला. परिणामी कापूस व तुरीचे पीक हातचे गेले.त्यामुळे गरीब व शेतमजुरांना आपल्या शेतातील तूर, उडीद, मूग डाळीस मुकावे लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com