Parbhani News:अतिवृष्टीमुळे तुरीसह कापसाचे पीक करपले; शेतकऱ्यांना जगायचे कसे याचे प्रश्नचिन्ह!

Farmers Struggle: परभणीत शेतकऱ्यांचे हाल: पावसाने पिके वाहून गेली, तुरीच्या पांढऱ्या मुळ्या सततच्या पाऊसाने सडून अन्नपुरवठा बंद झाला. परिणामी कापूस व तुरीचे पीक हातचे गेले
 heavy rainfall

heavy rainfall

sakal 

Updated on

गौर,: रोजच्या आहारातील तुरीचे वरण यंदा गायब होणार आहे.तुरीच्या पांढऱ्या मुळ्या सततच्या पाऊसाने सडून अन्नपुरवठा बंद झाला. परिणामी कापूस व तुरीचे पीक हातचे गेले.त्यामुळे गरीब व शेतमजुरांना आपल्या शेतातील तूर, उडीद, मूग डाळीस मुकावे लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
Who is eligible for Ratnagiri farmer loan waiver?
Maharashtra farm loan waiver latest news
Wardha
Marathi News Esakal
www.esakal.com