Maharashtra Flood: अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

Flood News: तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील संतोष मुकुंद थोरात (वय ३६) शनिवारी संध्याकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेला. अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. तोंडापूर तांडा येथून संतोष गावाकडे येत असताना ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेला.
Maharashtra Flood

Maharashtra Flood

sakal

Updated on

वारंगा फाटा : तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील संतोष मुकुंद थोरात (वय ३६) शनिवारी संध्याकाळी पुराच्या पाण्यात वाहून गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com