Usmanabad: सहकारी तत्वावरील साखर कारखाने टिकले पाहिजेत : बसवराज पाटील

Marathwada News: यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात लागण व खोडवा मिळून सहा हेक्टर ऊसाची नोंद
Usmanabad: सहकारी तत्वावरील साखर कारखाने टिकले पाहिजेत : बसवराज पाटील
Updated on

सहकारी व खासगी साखर कारखान्यामध्ये मोठा फरक आहे. सहकारी साखर कारखान्यात लोकसहभाग महत्वाचा असल्याने विश्वासाचे नाते निर्माण होते. अडचणीच्या काळातही विठ्ठलसाईने शेतकरी सभासदांना न्याय दिला आहे.

यंदा कार्यक्षेत्रातील ऊसाची उपलब्धता विचारात घेवून कारखान्याच्या संचालक मंडळाने चार लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून कारखाना आणि सभासद यांच्यातील समन्वयाचा दुवा कायम ठेवत शेतकरी सभासदांनी गाळपासाठी ऊस पाठवुन सहकार्य करावे असे आवाहन श्री. विठ्ठललसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले.

Usmanabad: सहकारी तत्वावरील साखर कारखाने टिकले पाहिजेत : बसवराज पाटील
Usmanabad News: उस्मानाबादमध्ये उरुसात चेंगराचेंगरी, १४ भाविक जखमी
Loading content, please wait...

Related Stories

Harshvardhan Patil
पारगाव ता. आंबेगाव: अक्षय तृतीयेच्या मुर्हुतावर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या मिल रोलरचे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे , उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते पुजन संपन्न
Battle Lines Drawn for District Bank Elections in Deglur
"सहकाराचे धडे आता विद्यापीठात!" चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा; सहकार क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी.
Marathi News Esakal
www.esakal.com