Ambad Water Crisis : अंबड तालुक्यात 14 गावात 21 टँकर; हजारो ग्रामस्थांची भिस्त पाण्याच्या टँकरवर

जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील 14 गावात भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
water crisis
water crisissakal
Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील 14 गावात भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यासाठी प्रशासनाकडून 21 टँकर व विहीर अधिग्रहण करत ग्रामस्थांची कडक उन्हाळयात तहान भागविण्यासाठी पाऊले उचलली आहे. अजुन हि अनेक गावात भीषण पाणी टंचाईचे सावट पसरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Water Tanker
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com