Shirurkasar Flood: संसारच गेला वाहून… आता खायचे तरी काय? शिरूरकासार तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवघेणी व्यथा, पीठही मिळणे झालेय कठीण

Crop Loss: शिरूरकासार तालुक्यातील ४० वर्षातील सर्वात मोठा पूर, ४५ हजार हेक्टर शेती पिकांना फटका. लोकांची घरं, पशुधन आणि पिकं वाहून गेली. शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी चिंता, कर्ज आणि चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
Shirurkasar Flood

Shirurkasar Flood

sakal

Updated on

चंद्रकांत सुनंदा

मुकुंद राजहंस

शिरूरकासार : शिरूरकासार तालुक्यात गेल्या ४० वर्षांतील सर्वात मोठा पूर आला. सिंदफणा आणि किन्हा नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर शेतीचे वाळवंटात रूपांतर होण्याची भीती असून पुढील १० ते १५ वर्षे पीक घेणे शक्य होणार नाही, असे शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com