Vicky Ostwal : मोठ्या भागीदारीमुळेच समन्वय वाढतो; एमपीएल : रायगड संघाच्या ओसवालचे मत

RaigadVsKolhapur: रायगड संघाचा खेळाडू विकी ओसवाल याने कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ५४ चेंडूंमध्ये ७४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने सांगितले की संघातील भागीदारीमुळेच सामन्यात यश मिळवता येते.
Vicky Ostwal
Vicky Ostwal sakal
Updated on

पुणे : संघातील दोन सहकाऱ्यांमध्ये मोठी भागीदारी होते तेव्हा संघातील खेळाडूंमध्ये समन्वय वाढतो आणि हा समन्वय ऊर्जा देत तुम्हाला यशही मिळवून देतो, असे रायगड संघाचा खेळाडू विकी ओसवाल याने सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com