शासन निर्णय! 'गोकुळाष्टमीनिमित्त राज्यातील १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण'; मंत्री प्रताप सरनाईकांच्या मागणीला यश..

गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावे म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.
“Govindas to celebrate Gokulashtami with enhanced safety – insurance coverage approved for 1.5 lakh participants.”
“Govindas to celebrate Gokulashtami with enhanced safety – insurance coverage approved for 1.5 lakh participants.”Sakal
Updated on

मुंबई : गोकुळाष्टमी अर्थात दहिहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारोात युवक-युवती "गोविंदा" म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षांत सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून, अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com