Aaditya Thackeray : पावसामुळे ज्या मुंबईकरांचे नुकसान झाले त्यांना भरपाई द्या; आदित्य ठाकरे यांची मागणी

पावसामुळे मुंबईत जी परिस्थिती ओढवली त्यासाठी भ्रष्टनाथ शिंदे आणि सरकार जबाबदार असल्याची घणाघाती टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sakal
Updated on

मुंबई - पावसामुळे मुंबईत जी परिस्थिती ओढवली त्यासाठी भ्रष्टनाथ शिंदे आणि सरकार जबाबदार असल्याची घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com