Raigad News: कोकणवासी निघाले परतीच्या प्रवासाला; एसटी आगारात मोठी गर्दी

ST Bus Travel: गौरी-गणपती विसर्जनानंतर कोकणवासी आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. यामुळे सकाळपासूनच एसटी आगारात मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
ST Bus Travel

ST Bus Travel

ESakal

Updated on

अलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर आता चाकरमान्यांना वेध लागले आहेत ते परतीच्या प्रवासाचे. परतीचा प्रवास करताना चाकरमान्यांना कोणताच त्रास होऊ नये यासाठी एसटीच्या रायगड विभागातील आठ आगारांमधून एसटीने अतिरिक्त बसची व्यवस्था केली आहे. ३ सप्टेंबरला ५२५, तर ४ सप्टेंबरला १२५ अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या. विसर्जनानंतर बुधवारी (ता.३) सकाळपासूनच अलिबाग एसटी आगारात मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com