Mumbai News: राज्यातील कृषीतील ‘एआय’साठी ३० कोटींचा निधी; राज्य सरकारने दिली प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणीला मिळणार गती..

Maharashtra government funding for AI in Agriculture: कृषी क्षेत्रात एआयचा वापर; राज्य सरकारकडून ३० कोटींचा निधी मंजूर
Boost to Smart Farming: Maharashtra Sanctions ₹30 Crore for Agri-AI

Boost to Smart Farming: Maharashtra Sanctions ₹30 Crore for Agri-AI

sakal

Updated on

मुंबई : राज्यातील कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९'' च्या अंमलबजावणीसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीच्या विनियोगास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com