Ajit Pawar News : नैसर्गिक संकटात राजकारण आणू नका, अजित पवारांनी विरोधकांची काढली खरडपट्टी, घेणार अमित शाहांची भेट

Ajit Pawar Politics News : नैसर्गिक आपत्तीवर राजकारण न करता, राज्य एकसंघ राहावे आणि शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात मांडली.
Maharashtra News

Political Statements Ajit Pawar

Sakal

Updated on

ठाणे : नैसर्गिक संकटाकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता ‘एक आपले राज्य’ म्हणून सर्वांनी पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी ठाणे शहरातील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी पुढे जात असताना आम्ही बेरजेचे राजकारण करीत असल्याचेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com