Virar News : मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या वाहतूक कोंडीचा अजून एक बळी; छाया कौशिक पुरव यांचा वेळेत हॉस्पिटलमध्ये न पोहचल्यामुळे मृत्यू

मागील तीन वर्षापासून मुंबई अहमदाबाद महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे.
chaya purav
chaya puravsakal
Updated on

विरार - मागील तीन वर्षापासून मुंबई अहमदाबाद महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. चांगले रस्ते उखडून येथे सिमेंटचे रस्ते बनविण्याचे काम मागील दोन ते तीन वर्षापासून सुरू आहे. मात्र हे काम नागरिकांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com