
धारावी : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देशभरात लॉकडाऊन राबविल्यामुळे मजूरांची मोठी उपासमार होत आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने मजूरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. आपल्या मुळगावी जाण्यासाठी मुंबई पोलिसांत पाच लाख मजूरांची नोंदणी झाली आहे. या पैकी किमान 1.30 लाख मजूर धारावीत राहणारे आहेत.
स्थानिक उद्योजकांच्या कारखाण्यात उत्पादने पुर्ण बंद आहेत. त्यामुळे या कारखान्यातील कोरनामुळे घाबरलेले कामगार किमान एका वर्षासाठी परत येणार नाहीत असा अंदाज स्थानिक उदयोजक व्यक्त करत आहेत. शाहू नगर आणि धारावी या दोन पोलिस ठाण्यांमध्ये अनुक्रमे 55 हजार आणि 75 हजार मजूरांचे गावी जाण्यासाठी अर्ज आले आहेत.
Application of 1.5 lakh migrant laborers from Dharavi to go to the village
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.