Dam Water Level: पावसाचा जोर ओसरल्याने पाणीसाठ्यावर परिणाम!

Barvi Dam: बदलापूर बारवी धरणात जुलैपर्यंत एकूण ८३ टक्के इतका पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दांडी मारल्याने त्याचा परिणाम बारवी धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यात झाला आहे.
Barvi Dam water level
Barvi Dam water levelESakal
Updated on

बदलापूर : मे महिन्यापासून सुरू झालेला पावसाने चांगलाच जोर धरल्यावर, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील हा जोर कायम राहिल्यामुळे, बदलापूर जवळील बारवी धरणात २५ जुलैपर्यंत एकूण ८३ टक्के इतका पाणीसाठा झाला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दांडी मारल्याने त्याचा परिणाम हा बारवी धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यात झाला. कारण धरणातील पाणीसाठा त्यामुळे मंदावला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com