राजकीय समीकरणं बदलणार! बहुजन विकास आघाडीला पुन्हा धक्का बसणार? पडद्यामागे नेमकं काय घडणार?

Palghar News: निवडणुकीनंतर आता बहुजन विकास आघाडीला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वसई विरारमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे दिसत आहे.
Hitendra Thakur
Hitendra ThakurSakal
Updated on

वसई: बहुजन विकास आघाडीचे तीन विधानसभा मतदारसंघ महायुतीने काबीज केल्यावर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. अशातच बविआचे माजी नगरसेवक छोटू आनंद हे काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी बविआची साथ सोडली, अशा चर्चेला उधाण आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com