Farmers Loan Waiver: बँकांच्या चुकीच्या माहितीचा फटका; ९ लाख ४३ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली

Farmers Loan Waiver गणेशोत्सवातील सुट्ट्यांमुळे कर्जखात्यांची अद्ययावत माहिती भरण्यास विलंब होऊ शकतो, असे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Maharashtra Loan Waiver Delayed For Farmers As Incorrect Bank Data Leaves 9 Lakh 43 Thousand Farmers Waiting For Relief

Maharashtra Loan Waiver Delayed For Farmers As Incorrect Bank Data Leaves 9 Lakh 43 Thousand Farmers Waiting For Relief

sakal

Updated on

मुंबई: बँकांनी भरलेल्या चुकीच्या माहितीमुळे ९ लाख ४३ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली आहे. बँकांनी वेळेत माहिती न दिल्यामुळे सप्टेंबर महिन्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची शक्यता धूसर आहे. गणेशोत्सवातील सुट्ट्यांमुळे कर्जखात्यांची अद्ययावत माहिती भरण्यास विलंब होऊ शकतो, असे सहकार विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com