

Cabinet Decision Brings Relief to Lakhs with New Land Conversion Reforms
sakal
मुंबई : महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ अंतर्गत वाटप झालेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-२ वरून वर्ग-१ मध्ये रूपांतर सुलभ करण्यासाठी अधिमूल्य रचनेत बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १.७३ लाख हेक्टर जमिनीशी संबंधित १.०९ लाखांहून अधिक लाभार्थींना दिलासा मिळणार आहे.