Maharashtra Farmers: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा; १२.८२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हाेणार फायदा..

irrigation pump electricity reform in maharashtra: दिवसा वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा; १२.८२ लाखांहून अधिक कृषिपंपांना थेट फायदा, रात्रीच्या पाळ्यांपासून मुक्ती
Farmers Get Boost: Daytime Electricity for Irrigation Pumps Brings Major Relief

Farmers Get Boost: Daytime Electricity for Irrigation Pumps Brings Major Relief

sakal

Updated on

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत राज्यातील तब्बल १२ लाख ८२ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. त्यासाठी दररोज चार हजार ७७९ मेगावाॅट विजेचा पुरवठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री कृषिपंप चालवण्याच्या संकटातून सुटका होत आहे, असे ‘महावितरण’ने कळविले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com