

Transfer Ban for Census Officials Sparks Confusion on Promotions
sakal
-पांडुरंग म्हस्के
मुंबई : देशभरात जनगणनेच्या कामाची तयारी सुरु झाली असून त्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करू नये, अशा आशयाचे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले. या पत्रामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमुळे आणि पदोन्नतीने होणाऱ्या नियोजित बदल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याना ‘खो’ बसणार आहे.