Chhagan Bhujbal : महात्मा फुले यांचे माहात्म्य कमी होऊ नये; ‘भारतरत्न’ ठरावावर छगन भुजबळ यांची भूमिका

Mumbai News : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sakal
Updated on

मुंबई : क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना देशातील जनतेने दिलेली ‘महात्मा’ ही पदवी सर्वोच्च पदवी आहे. या देशात फक्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोनच महात्मे असल्यामुळे भारतरत्न पुरस्काराने सन्मान करताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये, अशी भूमिका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com