
मुंबई : सरन्यायाधीश भूषण गवई आज मुंबई दौऱ्यावर असताना राजशिष्टानुसार त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे महत्त्वाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक या दादर येथील चैत्यभूमीवर पोचल्या.