Mumbai Hotels Closed: मुंबईतील सर्व हॉटेल्स बंद होणार? गॅस तुटवड्यामुळे मोठा फटका, २० टक्के हॉटेल्सना टाळे

Mumbai Gas Supply Shortage: गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद करण्यात आले आहेत. परिणामी हॉटेल व्यवसायांना मोठा फटका बसत आहे.
Mumbai 20% Hotels Closed

Mumbai 20% Hotels Closed

ESakal

Updated on

​मुंबई : रशिया-युक्रेननंतर आता अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचे ढग थेट मुंबईतील हॉटेल उद्योगावर घोंगावू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत केवळ वाढच झाली नाही, तर आता प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा भीषण परिणाम मुंबईतील हॉटेल व्यवसायावर झाला असून, सुमारे २० टक्के हॉटेल्सना टाळे लागले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात मुंबईतील खानावळी आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com