Maharashtra Electricity: थेट ग्राहकांना शॉक! महावितरणची वीजगळती १५% वर; ८०० कोटींचा थेट भुर्दंड ग्राहकांवर..

Maharashtra MSEDCL electricity loss 15 percent report: महावितरणची वीजगळती १५ टक्क्यांवर, आयोगाने १७ टक्क्यांपर्यंत मंजुरी; ७००-८०० कोटींचा बोजा दरवाढीतून थेट ग्राहकांच्या खांद्यावर
Electricity Leakage Crisis Deepens in Maharashtra, Consumers Bear the Cost

Electricity Leakage Crisis Deepens in Maharashtra, Consumers Bear the Cost

sakal

Updated on

-बापू सुळे

मुंबई : राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणकडून दरवर्षी सुमारे १,५०० ते १,७०० कोटींहून (सुमारे एक लाख ७० हजार दशलक्ष) अधिक युनिट विजेचे वितरण केले जाते. त्यापैकी वीज आयोगाकडून ११ ते १२ टक्के वीजगळती मंजूर असताना, प्रत्यक्षात १५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच जवळपास २५० कोटी (२५ हजार दशलक्ष) युनिट विजेची गळती होत आहे. चोरी आणि तांत्रिक कारणांमुळे वीजगळती होत असून, त्याची किंमत तब्बल ७०० ते ८०० कोटींपर्यंत असून, त्याचा थेट भुर्दंड वीजदरवाढीतून ग्राहकांना पडत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com