Mumbai Rain : मुंबईत संततधार; जनजीवन विस्कळित, रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम

मुंबईत सलग चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू होती.
mumbai rain
mumbai rainsakal
Updated on

मुंबई - मुंबईत सलग चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू होती. परिणामी शहर आणि उपनगरांतील सखल भागात पाणी साचले होते. त्यातच रेल्वे, रस्ते वाहतूकही मंदावल्याने प्रवाशांचे हाल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com