Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांच्यामुळे युती तुटली : दीपक केसरकर

Political Allegations : शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी भाजप-शिवसेना युती तुटण्यास आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरत काँग्रेसबरोबर जाण्याचा आरोप केला.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Updated on

मुंबई : ‘‘आदित्य ठाकरे यांनी उद्धव यांच्यावर दबाव आणून काँग्रेसबरोबर जायला भाग पाडले. भाजप-शिवसेना युतीही त्यांच्यामुळेच तुटली,’’ असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com