
मुंबई : ‘‘आदित्य ठाकरे यांनी उद्धव यांच्यावर दबाव आणून काँग्रेसबरोबर जायला भाग पाडले. भाजप-शिवसेना युतीही त्यांच्यामुळेच तुटली,’’ असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.