MP Hemant Savara : ठाणे–पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करुन आर्थिक मदत करा; मुख्यमंत्री व पालकमंत्र्याकडे तात्काळ मदतीची केली मागणी

ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये 27 व 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
MP Hemant Savara and cm devendra fadnavis

MP Hemant Savara and cm devendra fadnavis

sakal

Updated on

मोखाडा - ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये 27 व 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून, त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com