

Maharashtra Drought Free Plan River Linking Project Gets Push As Fadnavis Says Work Could Begin This Year
sakal
मुंबई : ‘‘एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला ‘सीडब्लूसी’ची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचे काम सुरू होईल,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.