Eknath Shinde: खड्डेमुक्तीचा दावा फोल, उपमुख्यमंत्री शिंदेंचा प्रशासनावर संताप

Mumbai Road Potholes: वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासनाचा खड्डेमुक्तीचा दावा खोल ठरला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

ठाणे : वाहतूक कोंडीने ठाणेकरांना छळले असून, प्रशासनाचा खड्डेमुक्तीचा दावा खोल ठरला आहे. याचा अनुभव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आल्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. ४) तातडीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत संताप व्यक्त केला. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा. तसेच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com