Navi Mumbai: ९३५ रुपयांत नवी मुंबई ते मुंबई जलप्रवास; नेरूळ जेट्टीवरील सेवा सुरू होणार, पण कधी? तारीख आली समोर

Navi Mumbai To Mumbai Ferry Boat Service: नेरुळ जेट्टीहून फेरीबोट प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे नवी मुंबई ते मुंबई प्रवास अधिकच सुसाट होणार आहे.
Navi Mumbai To Mumbai Ferry Boat Service

Navi Mumbai To Mumbai Ferry Boat Service

ESakal

Updated on

नवी मुंबई : सिडकोच्या नेरुळ जेट्टीहून अनेक वर्षांपासून रखडलेली प्रवासी सेवा १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे नेरूळ ते भाऊचा धक्का हा प्रवास अवघ्या अर्धा तासात होणार असून त्यासाठी ९३५ रुपये मोजावे लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com