Mumbai: राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणधारकांना दिलासा! पुनर्वसन प्रक्रियेला वेग, कागदपत्रे सादरीकरणास फेब्रुवारीअखेरपर्यंत मुदत

Forest Department: राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना कागदपत्रे सादरीकरणास फेब्रुवारीअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Sanjay Gandhi National Park

Sanjay Gandhi National Park

ESakal

Updated on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क)अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला आता वेग आला असून, १६,४७८ अतिक्रमणधारकांची प्राथमिक यादी वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही पुनर्वसनाची प्रक्रिया राबवली जात आहे, या यादीतील रहिवाशांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी १७ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com