Harshwardhan Sapkal : दादा, क्या हुआ तेरा वादा?: हर्षवर्धन सपकाळ; कर्जमाफीवरून अजित पवार यांना सवाल

Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही, हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे,’’ अशी टाकी करीत ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan SapkalSakal
Updated on

उल्हासनगर, (जि. ठाणे) : ‘‘सत्तेत बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू, वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ, असे आश्वासन देऊन महायुतीने शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली; पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही, हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे,’’ अशी टाकी करीत ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com