

Heatwave Crisis in Maharashtra: Hospitals Report 226 Cases, 2 Fatalities Confirmed
sakal
मुंबई : राज्यात उन्हाच्या लाटेचा प्रभाव कायम असून, यंदा एक मार्च ते १९ मेदरम्यान राज्यात उष्माघाताच्या २२६ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू निश्चित झाला असून, सहा संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.