Mumbai News: दूषित पाण्यामुळे मृत्यू; पिण्याचे स्वच्छ पाणी कधी मिळणार? हायकोर्टचा राज्य सरकारला थेट सवाल, अहवाल मागवला

Mumbai High Court: मेळघाट परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यावर हायकोर्टाने राज्य सरकारला थेट सवाल करत याबाबत अहवाल मागवला आहे.
High Court on Water supply

High Court on Water supply

ESakal

Updated on

मुंबई : पिण्यायोग्य पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली तरीही मेळघाट परिसरातील नागरिकांना त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अशा शब्दांत सोमवारी (ता. २२) धारेवर धरले. त्यासंदर्भात तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत माहिती मंगळवारी सादर करण्याचे आदेशही

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com