Mumbai High Court: दुर्गंधीमुळे आणीबाणीची परिस्थिती! कांजूरमार्ग कचराभूमीबाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

Mumbai High Court: कांजूरमार्ग कचराभूमीतून दुर्गंधी पसरत असून प्रदूषणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर योग्य उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
High Court Order Over Kanjurmarg dumping ground

High Court Order Over Kanjurmarg dumping ground

ESakal

Updated on

मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीतून पसरणाऱ्या दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अल्पकालीन योजना सुचवत त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सोमवारी (ता. २२) उच्च न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला दिले. प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण झाले असून, शुद्ध हवा हा प्रत्येकाचा जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, असे निरीक्षण न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने नोंदवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com