Mumbai News: राज्य सरकारला दिलासा! कांजूरमार्ग कारशेड प्रकरण; विकसकाची याचिका फेटाळली

Bombay High Court: कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर भूखंडाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.
mumbai high court

mumbai high court

esakal

Updated on

मुंबई : कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेवरून खासगी विकसक महेश गरोडिया आणि राज्य सरकारमधील वादावर निर्णय देताना खासगी विकसकांची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १३) फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com