

mumbai high court
esakal
मुंबई : कांजूरमार्ग येथील १५ हेक्टर जागेवरून खासगी विकसक महेश गरोडिया आणि राज्य सरकारमधील वादावर निर्णय देताना खासगी विकसकांची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १३) फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.