

Bombay High Court
Esakal
मुंबई : उद्देश केवळ शिक्षा देणे हा नसून सुधारणा घडवून आणणे असावे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच स्वतःच्या वागणुकीत सुधारणा करण्याची आणि मुख्य प्रवाहात परतण्याची तरुण गुन्हेगारांना संधी मिळाली पाहिजे, असेही स्पष्ट करून न्यायालयाने तरुणाविरुद्ध २०१५ मध्ये दाखल गुन्हा नुकताच रद्द केला.