Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Mumbai High Court: मुंबईतील धोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mumbai High Court

Mumbai High Court

sakal

Updated on

मुंबई : धोकादायक व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी ठरेल, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला (म्हाडा) या इमारतींच्या पुनर्विकास करण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे दक्षिण व मध्य मुंबईतील इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com