Thane News: ठाण्यातील वनजमिनीवरील पाच दशकांचा शासनाचा दावा फेटाळला, राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

Mumbai High Court: ठाण्यातील वनजमिनीवरील पाच दशकांचा राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सरकार ही जमीन खासगी वन म्हणून कायदेशीररित्या संपादित करण्यात अपयशी ठरल्याचे म्हणत सरकारला दणका मिळाला आहे.
High Court rejected government Clain of strategic land

High Court rejected government Clain of strategic land

Sakal

Updated on

मुंबई : ठाण्यातील मानपाडा परिसरातील १९३ एकर मोक्याच्या जमिनीवरील राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला आणि गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या या कायदेशीर वादावर पडदा टाकला. प्रक्रियात्मक चुकांमुळे १९७५ मध्ये सरकार ही जमीन खासगी वन म्हणून कायदेशीररित्या संपादित करण्यात अपयशी ठरल्याचेही निरीक्षण न्यायालयाने सरकारचा दावा फेटाळताना नोंदवले. न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारला दणका मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com