Malnutrition: ११५ बालकांचा मृत्यू, कुपोषणावरून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे!

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कुपोषणामुळे होणाऱ्या मुलांचा मृत्यू रोखण्यासाठी मार्ग काढण्याचे आदेश दिले. तसेच त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयाची कमतरता असल्याचे म्हणत सरकारला फटकारले.
High Court On Malnutrition

High Court On Malnutrition

ESakal

Updated on

मुंबई : राज्यातील आदिवासी पट्ट्यात कुपोषणामुळे बालके आणि गर्भवती महिलांच्या होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यासाठी राज्य सरकारकडून फारच तोकडे प्रयत्न झाले. समस्या मोठी आणि गंभीर आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तिच्या मुळाशी जावे लागेल. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयाची कमतरता आवश्यक असल्याचे सुनावत सोमवारी (ता. १९) उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com