Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

Mumbai High Court: मुंबईतील माती उत्खननप्रकरणी अस्तित्वात नसलेला कायद्यानुसार कंत्राटदारावर कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

मुंबई : आयआयटी मुंबई परिसरातील माती उत्खननप्रकरणी अस्तित्वात नसलेला कायदा आणि चुकीच्या दंडात्मक तरतुदीचा आधार घेत कंत्राटदारावर कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. तसेच कंत्राटदाराला जवळपास दशकभर कायदेशीर लढाईत गुंतवून ठेवल्याबद्दल राज्य सरकारला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com