Mumbai High Court : 'राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रास्त दर द्या'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Mumbai High Court : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर दोन वर्षांनी सुनावणी होऊन निकाल प्रलंबित ठेवण्यात आला होता.
Mumbai High Court
Mumbai High Courtesakal
Updated on
Summary

‘‘राज्यातील सर्व पक्षातील कारखानदारांनी मिळून केलेल्या या षड्‌यंत्राविरोधात न्याय मिळवित आला. कारखानदारांना चारीमुंड्या चित करण्यात राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना यश आले आहे."

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) एकलपीठाने सोमवारी (ता. १७) दिले. दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा २१ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्य सरकारने काढलेला शासनादेश रद्द करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com