Navi Mumbai: पावसाळ्यातही नवी मुंबईत पाणीटंचाई! नेमकं कारण काय?

Water Shortage: नवी मुंबईतील खारघर भागात काही सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली पसरली असून पाणी जाणून वापरण्याचे आवाहन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
water supply issue
water supply issuesakal
Updated on

खारघर : पावसाळा सुरु झाला असून राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे उन्हाळ्यात सुरु असणारे पाणीटंचाईचे संकट दूर होत आहे. मात्र नवी मुंबईतील खारघर वसाहतीत काही सेक्टरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com