Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

12 hours free daytime electricity for farmers Maharashtra: ४८ हजार कोटींची वीजबिलमाफी, दिवसा १२ तास मोफत वीज; कर्जमुक्ती, सौरयोजना आणि सिंचन प्रकल्पांमुळे शेती स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा रोडमॅप
Fadnavis Announces ₹48,000 Crore Farm Power Bill Waiver, Promises 12 Hours of Free Electricity

Fadnavis Announces ₹48,000 Crore Farm Power Bill Waiver, Promises 12 Hours of Free Electricity

sakal

Updated on

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ शेतकऱ्यांचे ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केली. याशिवाय वर्षाच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com