Maharashtra Cabinet Delhi visit: दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाची धडक; साखर, कांदा आणि जलजीवन मिशनवर निर्णायक बैठक, शेतकरी आणि पाणी प्रश्नांवर मंथन

sugar industry crisis: साखर उद्योग, कांदा उत्पादक आणि जलजीवन मिशनवरील अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ दिल्लीत; शेतकरी, पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर केंद्रात उच्चस्तरीय मंथन
Sugar, Ethanol and Water Supply Take Center Stage as Maharashtra Cabinet Meets in Delhi

Sugar, Ethanol and Water Supply Take Center Stage as Maharashtra Cabinet Meets in Delhi

sakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योग, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील ‘जलजीवन मिशन’च्या कामांना गती देण्यासाठी राज्याचे निम्मे मंत्रिमंडळ बुधवारी (ता. २७) दिल्लीत धडकणार आहे. याच दौऱ्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील जलजीवन मिशनचा आढावा घेतला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com