

Sugar, Ethanol and Water Supply Take Center Stage as Maharashtra Cabinet Meets in Delhi
sakal
मुंबई : महाराष्ट्रातील साखर उद्योग, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील ‘जलजीवन मिशन’च्या कामांना गती देण्यासाठी राज्याचे निम्मे मंत्रिमंडळ बुधवारी (ता. २७) दिल्लीत धडकणार आहे. याच दौऱ्यात केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील जलजीवन मिशनचा आढावा घेतला जाणार आहे.