Farmer Relief: प्रति कोंबडी १०० रुपये, विहिरीत गाळ गेलेल्यांना किती रुपये? संपूर्ण नुकसानभरपाई समजून घ्या

Maharashtra Flood Relief 2025 Full Compensation Details Explained | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचे पॅकेज, दिवाळीपूर्वी मिळणार आर्थिक मदत
devendra fadnavis ajit pawar eknath shinde

devendra fadnavis ajit pawar eknath shinde

esakal

Updated on

महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे शेतकरी, दुकानदार आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ही मदत साध्या आणि पारदर्शक पद्धतीने दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com