Government Quarters: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा नियम! बदली होताच सरकारी क्वार्टर रिकामं करा; प्रमाणपत्र न दिल्यास HRA आणि TA थांबणार

Transferred Employees Cannot Retain Government Quarters: महाराष्ट्रामध्ये बदली झाल्यानंतर शासकीय निवासस्थानात राहता येणार नाही, तसेच प्रमाणपत्राशिवाय घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता थांबवला जाईल.
Government Quarters Must Be Vacated After Transfer; Certificate Mandatory for HRA, TA

Government Quarters Must Be Vacated After Transfer Certificate Mandatory for HRA, TA

ESakal

Updated on

बदली होऊनही शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे. मुंबईबाहेर बदली झाल्यास कर्मचाऱ्याला शासकीय निवासस्थान रिकामे करावे लागेल. निवासस्थान रिकामे करताना सामान्य प्रशासन विभागाकडून प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल. जोपर्यंत हे प्रमाणपत्र नवीन बदली कार्यालयात सादर केले जात नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्याला घरभाडे किंवा प्रवास भत्ता मिळणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com